अतिशय कष्टप्राय खडतर मार्गक्रमण करत, जनतेचे प्रश्न आक्रमक पद्धतीने हातात घेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या छायेत घडलेले निखरलेले कार्यकर्ते, शिवसैनिक ही ओळख घेऊन...
राज्याच्या खो-खो इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष
खो-खोच्या मैदानावर ‘नेतृत्वाचा नवा डाव’!
पुणे: “खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा...
मुंबई :
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यान रेल्वे ओव्हर ब्रीज पाडण्याच्या कामासाठी विशेष 'पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई-गोवा...
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी परिसरातून श्रीराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या भव्य शोभायात्रेवर अचानक दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली....
रत्नागिरी :
आम्ही आजपर्यंत वारंवार.... वेळोवेळी सांगत आलो आहोत..... सिंगल युज प्लास्टीक चा वापर बंद करणे अत्यावश्यक आहे .मानवी आणि पर्यावरणीय आरोग्याला ते घातक आहे...
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
मुंबई : सध्या राज्यातील काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम...
नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास सिग्नलमुक्त करण्यासाठी रबाळे, पावणे आणि तुर्भे येथे...
मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवल्याबद्दल एकूण ६० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. रेल्वेने आपलीच कंपनी, इंडियन...
दोन वनपाल सुरेश उपारे आणि रामदास खोत यांनाही सुवर्णपदक तर एका वनरक्षकास रजत पदक
रत्नागिरी:
रत्नागिरीमध्ये प्रथमच पक्षी संमेलन घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचा पक्षी निश्चित करून रत्नागिरीला...
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात (एसजीआरएच) दाखल करण्यात आले आहे....




















