रत्नागिरी | प्रतिनिधी :कोल्हापूर रत्नागिरी एसटी गायळवाडी येथे अचानक पेटली
55 प्रवाशांनी खाचखच भरलेली धवती बस अचानक पेटली
सोमवारी दुपारी 2 ची घटना
वाहक चालकांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून काढले बाहेर
एसटीचा बराच भाग जळला
सुदैवाने जीवितहानी नाही











