भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू सीमेवर अनेक ठिकाणी शेती, घनदाट जंगल, नदी – नाले – ओढे आहेत. यामुळे सीमा १००...
रत्नागिरी ः गया (बिहार) येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील सहाव्या राष्ट्रीय खेलो इंडिया खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात रत्नागिरीची दिव्या पाल्ये हिची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा ४ ते १५ मे या कालावधीत होणार आहे.
देशभरामध्ये दर्जेदार खेळाडू घडावेत यासाठी शासनाने...
सुखरुप व सुरक्षित; जिल्हा प्रशासन संपर्कात - जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात, असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.*
रत्नागिरीमधील...
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक मारले गेल्यामुळे जम्मू काश्मीरमधील इतर पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पर्यटक शक्य तितक्या लवकर काश्मीरमधून...
दिल्ली आणि मुंबईसाठी अतिरिक्त विमान उड्डाणे
पहा कसे असेल वेळापत्रक
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी एकूण चार अतिरिक्त उड्डाणे चालवतील. मंगळवारी दुपारी काश्मीरमधील पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam...
हदय पिळवटून टाकणारी घटना
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे कोचीमध्ये तैनात होते. त्यांचे १६ एप्रिलला लग्न झाले होते. ते हनीमूनसाठी काश्मीरमध्ये आले होते....
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेलेंचा समावेश आहे. तर पनवेलच्या दिलीप डिसलेंचाही या भ्याड हल्यात मृत्यू झाला आहे. पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे...
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले आहेत.
पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला. यात २६ जणांचा मृत्यू...
रत्नागिरी :
आज दि. 22.04.2025 रोजी पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची बातमी प्राप्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे.
जर सदर ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया...
एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटाला लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दहा किंवा त्याहून अधिक पर्यटक...