इंडिया कॉलिंग l डॉ. सुकृत खांडेकर :जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ज्याची नोंद झाली आहे, अशा भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) ४५ वर्षांच्या इतिहासात अनेक चढ-उतार आले. भाजपाची स्थापना दि. ६ एप्रिल १९८० मध्ये झाली, पण या पक्षाची नाळ...
एल्डर लाईन १४५६७ :
गेल्या काही दशकांमध्ये वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या, देशामध्ये सुमारे १५ कोटी लोकसंख्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, ही देशातील एकूण लोकसंख्ये पैकी ९ % पेक्षा जास्त आहे. विविध संशोधन, कागदपत्रांनुसार, ही संख्या...
मालवण : मालवण बसस्थानक नव्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून येथील जीर्ण व धोकादायक बनलेली जुनी इमारत पाडण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित एजन्सीने सुरु केली आहे. आमदार निलेश राणे यांनी आठ दिवसांपूर्वी मालवण बसस्थानक नव्या व जुन्या दोन्ही...
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर : क्फ सुधारणा विधेयक हे संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजूर झाले आणि वर्षानुवर्षे वक्फ व्यवस्थापनाच्या चालू असलेल्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्याचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचे नेतृत्व असल्यामुळेच हे...
इंडिया कॉलिंग l डॉ. सुकृत खांडेकर :बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अजून सहा-सात महिने बाकी आहेत, पण आतापासूनच भाजपा आणि जनता दल (युनायटेड)प्रणीत एनडीए विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस पक्षांनी दंड थोपटायला सुरुवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि नितीश...
कोकणच्या विकासावर फार कमी वेळा चर्चा होते. त्यातही चर्चा झालीच तर ती विरोधावर होते. परंतु कोकणातील प्रकल्पांच्याबाबतीत सकारात्मक चर्चा होताना दिसत नाही. विकासावर चर्चा करायची म्हटली की चर्चा करणाऱ्यांची लगेचच विभागणी केली जाते. सत्ताधारी आणि विरोधकांशी थेट त्यांच्या-त्यांच्या गोटात...
*न्यायालयात कित्येक खटले दीर्घकाळ चालतात. न्यायालयात पडून असलेल्या तसेच न्यायालयात न गेलेल्या तंट्यांच्या बाबतीत लोकन्यायालय समझोता घडवून आणते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्या माध्यमातून शनिवार 22 मार्च रोजी लोकन्यायालय भरविण्यात येत आहे. कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला देण्याच्या योजनेतील लोकन्यायालय...
नरेंद्र मोहिते- राजापूर :संघर्ष करत कायमच विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून भक्कम आधार देणारं एक कणखर नेतृत्व म्हणजे निलेश राणे होत. मधल्या काळातील दहा वर्षाच्या संघर्षानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय...
अनघा निकम मगदूम, रत्नागिरी
जनतेवर अन्याय झाला असेल तर त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केलाच पाहिजे मात्र त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात गेलंच पाहिजे हाच निर्धार करून गेली दहा वर्ष कोकणातील जनतेसाठी लढणारे रत्नागिरी सिंधुदुर्ग चे माजी खासदार निलेश नारायणराव राणे...
स्टेटलाइन l डॉ. सुकृत खांडेकर :ज्याप्रकारे (अमानुष मारहाणीचे) फोटो आले आहेत, ज्या प्रकारे (संतोष देशमुखांची) ही हत्या झाली आहे, या हत्येमागे ज्याला (वाल्मीक कराड) मास्टरमाईंड ठरविण्यात आले आहे, तो मंत्र्यांच्या इतका जवळचा आहे, तर मग त्या मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर...