रत्नागिरी : नवनिर्वाचित दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे अध्यक्षते ख़ाली दि.२७/०७/२३ रोज़ी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्ह्यामधे एकुण ६४ किसान समृद्धि केंद्रान मध्ये PM-Kisan योजनेच्या १४ व्या हपत्याचे वीतरण शुभारंभाचे सिकर,राजस्थान येथुन प्रसारण करण्यात आले.रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी,लांजा,राज़ापुर,संग मेश्वर ,देवरुख येथिल केंद्रामधे एकूण ९१२ शेतकर्यानी उपस्थिति दर्शविली.देशातील किसान समृद्धि केंद्रांची संख्या २.८ लाख एव्हडी होनार असुन या ठिकानी खालिल सुविधा शेतकरयाना एका ठिकानी उपलब्ध होणार आहेत त्यामधे
1. शेतक-याांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, कीटक नाशके हे एकाच ठिकानी रास्त दरात उपलब्ध करून देणे.
2. शेतकरयाना माती, बियाणे आणी खतांच्या चाचणीची सविधा उपलब्ध करून देणे किंवा जेथे चाचणी सविधा उपलब्ध आहे त्या केंद्रांशी शेतकर्याना जोडून देणे.
3. शेतक-याना लागणा-या अन्य सेवा विक्री पध्दतीने किव्हा कस्टम हायरींग सटेंर द्वारे उपलब्ध करून देणे. शेतक-याांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरविणे.
4. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहीती देणे.
5. खते, औषधे, कीटक नाशके यांचा मागणी नुसार पुरवठा होईल, टांचाई निर्माण होणार
नाही, याची काळजी घेणे.
अश्याप्रकारे जिल्ह्यामधे बहुतौंश ठिकानी हा प्रसारण कार्यक्रम व माहिति साठी योग्य प्रकारे नियोजन केले याबद्दल शेतकरयानी भाजपा जिल्हाध्यक्ष यांचे आभार मानले.












