पावसाने दुसऱ्या दिवशीही अर्धशतक केले पार जामसंडे तुळशीकाटे येथे घरावर माडाचे झाड पडून नुकसान देवगड : प्रतिनिधी सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे देवगड जामसंडे शहरातील तुळशीकाटे येथील घरावर माडाचे झाड कोसळून सुमारे २३ हजार रुपयांचे नुकसान झाले. दुसऱ्या दिवशीही...
कलमठच्या ग्रामस्थांनी घातला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव! सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक! कणकवली : तालुक्यातील कलमठ येथील विज समस्यांबाबत आक्रमक झालेल्या सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. कनिष्ठ अभियंता श्री. बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या...
कणकवली : कोळोशी येथील रहिवाशी मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) यांचे गावी घर असून ते गावी येऊन जाऊन होते. तेथीलच त्यांचे नातेवाईक श्री. पेडणेकर कुटुंबातील सिद्धिविनायक संजय पेडणेकर ( वय २३ ) हा जेवणाचा...
आपत्ती व्यवस्थापनचा संपर्क क्रमांक जाहीर ; आपत्ती समयी नागरिकांनी संपर्क साधण्याचे केले आवाहन कणकवली : आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष १० मे...
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दि. 31 मे रोजी असून त्यानिमित्त रत्नागिरी भाजपाच्यावतीने व शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे पुरस्कुत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर मर्यादित खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली...
लवकरच पूर्वपदावर येणार : सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती आंबोली: आंबोली घाटात (Amboli Ghat) पूर्वीचा वस मंदिरापासून (Vas Mandir) सावंतवाडीच्या (Sawantwadi) दिशेने काही अंतरावर आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूने...
पुणे : नैऋत्य मोसमी वारे वेगाने भारतीय भूभागाकडे प्रवास करीत असून, येत्या ४ ते ५ दिवसात ते देवभूमी केरळात दाखल होतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला.     अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी लगत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, त्याचे...
दुर्घटनेनंतरही 'राष्ट्रीय महामार्ग' सुस्तच, वाहनचालकांची सुरक्षा 'रामभरोसे' खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नवा जगबुडी पूल पूर्वीपासूनच अपघाताच्या दृष्टीने 'संवेदनशील बनलेला' असताना सतत अपघातांची मालिका सुरू आहे  या ठिकाणी ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्याची तसदी राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेतली नाही. खात्याच्या बेफिकीपणामुळे कार...
दोडामार्ग: कळणे गावातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास विजेचा धक्का लागून प्रताप रामराव देसाई (२९) या अविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप...
वेंगुर्ले: दाजी नाईक हिंद की सेना शान है, घुटनों पर पाकिस्तान है! 'ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली' वेंगुर्ले शहरात सर्व नागरिकांनी एकजुटीने भर पावसात काढून यशस्वी केली. पहलगाम मध्ये निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणारे दहशतवादी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांना जबरदस्त तडाखा...
error: Content is protected !!