नदीकिनारच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा
कणकवली;कणकवली शहराच्या दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या गड नदी आणि जाणवली नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे या दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या आणि परिसरातून राहणाऱ्या मंडळींनी सावधानता पाळावी. नदी किनाऱ्याला जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

*पाणी पातळी घेण्याचे ठिकाण :- वागदे ता. कणकवली, राष्ट्रीय महामार्गावरील पुल.
*धोका पातळी :- 37.920 मीटर
*इशारा पातळी :- 36.764 मीटर
सध्याची पाणी पातळी :- 37.100 मीटर
गड नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.











