चिपळूण: कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरून (NH 166E) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. पाटण शहरातील धांडे पुलाचे पुनर्बांधणी आणि बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम हाती...
मुंबई दि.23 :राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे...
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी
मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना...
मुंबई: १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच नोकरदारवर्गाच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. सरकार नवीन इनकम टॅक्स अॅक्ट २०२५ आणि लेबर कोड लागू...
न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळ (LaGuardia Airport) येथे सोमवारी (२३ मार्च) एक धक्कादायक अपघात घडला. लँडिंगदरम्यान एका विमानाची जमिनीवरील वाहनाशी धडक झाली, ज्यामुळे विमानतळावरील कामकाजात...
मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता घाम काढणार आहे. मागच्या २४ तासांत हवामानात मोठे बदल...
मुंबई विद्यापीठाला २.५ कोटींचे अनुदान मंजूर; कोकणात स्टार्टअप व नवोपक्रमांना नवे बळ
मुंबई विद्यापीठाचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय; रत्नागिरीत उद्योजकतेचे नवे केंद्र
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची निवड...
शेतकर्यांच्या हक्काचे पाणी वळवले 'कॅप्टन'च्या संस्थेला; ३१ जुलै २०२० रोजी काढला जीआर
मुंबई : नाशिकच्या आध्यात्मिक आणि राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात उर्फ 'कॅप्टन'...
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील कापडगाव परिसरात LPG गॅस टँकर आणि वॉटर टँकर यांच्यात जोरदार धडक होऊन...
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आंबा व काजू प्रश्नाबाबत विधानभवनात बैठक
मुंबई, दि. १७: आंबा व काजू हे कोकणची ओळख आहे. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू...




















