मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा...
शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात राज्यातील ७ राज्यसभा...
H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत. प्रयोगशाळेतील...
मुंबई: ऐन लग्नसराईमध्ये सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold and silver Rate) घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु...
सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे धक्के जाणवले. राज्यातील सहा जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांमध्ये या भूकंपाची...
लक्ष्मी ऑर्गेनिकची निर्मिती थांबवण्याची राज्यसभेत मागणी खेड: लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गेनिक केमिकल्स कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या ‘पीएफएएस’ (PFAS) या अत्यंत घातक रसायनाचा मुद्दा राज्यसभेचे...
संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या...
नवी दिल्ली : देशात लवकरच ७ नवे हाय-स्पीड रेल कॉरिडोर उभारले जाणार आहेत, अशी माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेविषयक महत्त्वाची घोषणा केली....
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात पारंपारिक शेतीसोबतच उच्च-मूल्य पिके,...
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, भारताच्या सेवा क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI...
error: Content is protected !!